Thursday 15 June 2017

सागर निःस्तब्ध झाला!

चिपळूण (जि. रत्नागिरी येथील दैनिक `सागर`चे संपादक, चिपळूणचे माजी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते निशिकांत माधव ऊर्फ नाना जोशी यांचे ३ जून २०१७ रोजी निधन झाले. कोकणासाठी ती खूपच धक्कादायक घटना होती. कोकणाच्या हितासाठी लेखणीचा सातत्याने वापर करणारा सव्यसाची पत्रकार काळाच्या पडद्याआड गेल्याने कोकण किनारपट्टीवरचा सागरच जणू निःस्तब्ध झाला आहे.
रत्नागिरीच्या साप्ताहिक कोकण मीडियाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रसिद्ध केलेला अंक.








..........



No comments:

Post a Comment